तु कधी माझ्यासाठी रडली आहेस का ?
ती म्हणाली ....हो एकदा रडली आहे.
मी आच्छर्यचकती होऊन उत्सुकतेने म्हणालो कधी गं.......
ती म्हणाली आठव जरा... एकदा मी तुझ्या समोर पैसे , पेन आणि खेळणे ठेवले होते.. आणि तुला म्हणाले, घे काय पाहिजे ते ?
तु त्या तिन्ही वस्तू न्याहाळून पाहत होतास...
अन् मी तुझ्याकडे पाहत होते. कारण ती तुझी परिक्षा होती... की भविष्यात तु काय करणार आहेस.
तुझी निवड ठरवणार होती की मोठेपणी तु कशाला जास्त महत्व देतोस.
जसे पैसे म्हणजे संपत्ती, पेन म्हणजे बुद्धी आणि खेळणं म्हणजे आनंद.
मी हे सर्व सहजच पण उत्सुकतेने करत होते. मला बघायची होती तुझी निवड.
तु एकाच ठिकाणी बसून आळीपाळीने सर्व गोष्टींकडे बघत होतास आणि मी पुढ्यातच बसून शांततेने तुझ्याकडे पहात होते.
तु रांगत रांगत पुढे आलास, मी श्वास रोखून पहात होते आणि क्षणार्धात तु त्या सगळ्या वस्तू बाजूला सारून माझ्या जवळ आलास आणि मला घट्ट मिठी मारलीस.
माझ्या लक्षातच नाही आलं की या सगळ्यांबरोबर मी सुद्धा एक निवड असू शकते.
ती पहिली आणि शेवटची वेळ होती जेव्हा तु मला अक्षरशः रडवलसं.
आणि तेव्हा मी ठरवलं तुझी मिठी विसरायची नाही. त्या जाणीवेनेच मला तुझ्यासोबत ठेवले आहे.
-----------------------------------------------------------------
प्रत्येक माणसाचं एक गुपीत असतं..ते इवल्याश्या मनाच्या कुपीत असतं..
ते कुपीत असेपर्यंत सुरक्षित असतं..मनाला नेहमीच आनंद देतं...
जर... का मनाच्या कुपीतून साडलं..
तर... त्याचा आनंद हरवून जातो..म्हणूनच " जे जपलं ते आपलं ".
-----------------------------------------------------------------
बुद्धीबळ खेळातील एकमेव गोष्ट .....
आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्यानां मारता येत नाही.
-----------------------------------------------------------------
काय सांगू तुम्हाला मी देवाची लीला...नाही केला उपवास कधी ,
ना केला नवस.....तरीही दिला त्याने मला आजचा नवा दिवस ........
-----------------------------------------------------------------
ज्या दिवशी आपल्याला हे समजेल की समोरचा माणूस चुकीचा नाही ,
तर त्याची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे तेव्हा आपल्या जीवनातील गैरसमज आणि दुःख दूर होईल......
-----------------------------------------------------------------
एखाद्या आवडत्या व्यक्तीला एवढंही निरखून पाहू नका की एखादा दोष दिसून येईल. आणि ......
एखाद्या नावडत्या व्यक्तीला एवढं ही टाळू नका की एखादा चांगला गुण बघायचा राहील.
-----------------------------------------------------------------
जसं पाणी उताराकडे वाहतं... तशी माणसं संशयाकडे सहज वाहतात.
उतार पाण्याचे अस्तित्व संपवतो... आणि संशय नात्याचे अस्तित्व संपवतो......
पाण्याचं समजू शकतो त्याला कळत नसतं.... पण माणसाला कळूनही वळत नसतं....
विशेष म्हणजे पाणी वाहताना जमिनीच्या गर्भात मूरण्यास किंवा सागराच्या अथांग रुपात उरण्यास नकार देत नाही.
पण....... माणसं आपल्यानांही आहे तसे स्विकारण्यास होकार देत नाहीत.
-----------------------------------------------------------------
असे वाटते दोन्ही हाताचे अंगठे वापरुन ठेंगा दाखविल्याप्रमाणे मेसेज लिहण्यापेक्षा.....
निरागस बोटे वापरुन केलेली कट्टी- बट्टी बरी होती.
करंगळीची कट्टी एकटीच पण तिचा कंटाळा आला कि दोन बोटांची बट्टी व्हायची.
-----------------------------------------------------------------
कधीकधी वाटते...
दिखाव्यातील जवळीकतेच्या ओलाव्यापेक्षा....
एकांतातील कोरडेपणा बरा.
निदान मनाला उगाचच भावनांची पालवी तरी फुटत नाही.
-----------------------------------------------------------------
विचार करतोय...
आजनंतर माणसात माणूस होऊनच जगायचं.
मनाच्या मारेकर्याना बिनधास्त सांगायचं......
एक डोळा बंद करुन धरलेला स्वार्थी नेम असतो.
माञ दोन्ही डोळे बंद करुन केलेल निस्वार्थी प्रेम असतं.
-----------------------------------------------------------------
स्वप्नांच्या या धूक्यामध्ये अडकू नकोस........
मनाला कधीही मारु नकोस.....
उधळून दे तूफान सारं मनामध्ये साचलेलं.....
प्रेम कर रक्तासारखं नसानसात पोचलेलं......
-------------------------------------------------
आज असं वाटतयं बंड करावे.....
मनाच्या प्रत्येक मारेकर्याला षंड करावे......
कारण ज्यांना मनाची किंमत नसते...
त्यांच्यात प्रेम करण्याची हिम्मतं नसते.....
ज्यांनी कधी प्रेम केलं नाही खरं...
दुःख नसावे असं मन मेलं तर.
---------------------------------------------------
मनाचा झरा नात्यांच्या बांधाने आडवला तर .........
भावनारूपी पाण्याने आयुष्यातील समाधानाची तहान सहज भागवता येते.
-----------------------------------------------------------------
किती बरं झालं असतं.....
जर आपल्या मनातलं सगळं चांगलं खरं झाल असतं.
किती वाईट झालं असतं....
जर सगळं चुकीचं राईट झालं असतं.
-----------------------------------------------------------------
जीवनात तीन गोष्टींची नेहमी काळजी घ्या....
वचन , मैत्री आणि नाते.
कारण या बनत असताना आवाज होत नाही.
पण ह्या तुटल्यावर निर्माण होणाऱ्या शांततेला भरुन काढण्यास वेळही कमी पडते. "जे जपलं ते आपलं"
-----------------------------------------------------------------
आपण माँर्डन झालोय........
आजकाल मुलगा आपल्या जन्मदात्या आईबापाला आपली नोकरी काय ? पगार किती ? किंवा बँक बँलंस किती आहे हे सांगताना टाळतो किंवा राग करतो.......
पण हीच माहीती तो लग्न ठरताना मुलगीदात्या मुलीच्या बापाला अदबिने , हसतमुख लाजतच पटापट देतो. वा... रे ....
-----------------------------------------------------------------
गैरसमजुतीचा फक्त "एकच क्षण" खूप "धोकादायक" ठरू शकतो कारण...
"काही मिनीटांमध्येच" आपण 'एकत्र घालवलेल्या' 'शंभर सुखाच्या क्षणांचा' "तो विसर पाडतो". म्हणून "गैरसमज टाळा".
जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्यांच्या मानाचा व मनाचा विचार केला तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही...!
-----------------------------------------------------------------
कुणाला प्रेम किंवा विश्वास देणं सर्वात मोठी भेट असते.
आणि
कुणाकडून प्रेम आणि विश्वास मिळवणं सर्वात मोठा सन्मान असतो.
-----------------------------------------------------------------
स्वतःचा "राग" इतका महाग करा कि कोणालाही तो परवडणार नाही,
आणि स्वतःचा "आनंद" इतका स्वस्त करा कि सगळ्यांना तो फुकट लुटता येईल.
अहंकारापायी आपल्या आवडत्या व्यक्तीला सोडण्याऐवजी आवडत्या व्यक्तीसाठी आपला अहंकार सोडणे कधीही चांगले.
मनोगत...
ती म्हणाली ....हो एकदा रडली आहे.
मी आच्छर्यचकती होऊन उत्सुकतेने म्हणालो कधी गं.......
ती म्हणाली आठव जरा... एकदा मी तुझ्या समोर पैसे , पेन आणि खेळणे ठेवले होते.. आणि तुला म्हणाले, घे काय पाहिजे ते ?
तु त्या तिन्ही वस्तू न्याहाळून पाहत होतास...
अन् मी तुझ्याकडे पाहत होते. कारण ती तुझी परिक्षा होती... की भविष्यात तु काय करणार आहेस.
तुझी निवड ठरवणार होती की मोठेपणी तु कशाला जास्त महत्व देतोस.
जसे पैसे म्हणजे संपत्ती, पेन म्हणजे बुद्धी आणि खेळणं म्हणजे आनंद.
मी हे सर्व सहजच पण उत्सुकतेने करत होते. मला बघायची होती तुझी निवड.
तु एकाच ठिकाणी बसून आळीपाळीने सर्व गोष्टींकडे बघत होतास आणि मी पुढ्यातच बसून शांततेने तुझ्याकडे पहात होते.
तु रांगत रांगत पुढे आलास, मी श्वास रोखून पहात होते आणि क्षणार्धात तु त्या सगळ्या वस्तू बाजूला सारून माझ्या जवळ आलास आणि मला घट्ट मिठी मारलीस.
माझ्या लक्षातच नाही आलं की या सगळ्यांबरोबर मी सुद्धा एक निवड असू शकते.
ती पहिली आणि शेवटची वेळ होती जेव्हा तु मला अक्षरशः रडवलसं.
आणि तेव्हा मी ठरवलं तुझी मिठी विसरायची नाही. त्या जाणीवेनेच मला तुझ्यासोबत ठेवले आहे.
-----------------------------------------------------------------
प्रत्येक माणसाचं एक गुपीत असतं..ते इवल्याश्या मनाच्या कुपीत असतं..
ते कुपीत असेपर्यंत सुरक्षित असतं..मनाला नेहमीच आनंद देतं...
जर... का मनाच्या कुपीतून साडलं..
तर... त्याचा आनंद हरवून जातो..म्हणूनच " जे जपलं ते आपलं ".
-----------------------------------------------------------------
बुद्धीबळ खेळातील एकमेव गोष्ट .....
आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्यानां मारता येत नाही.
-----------------------------------------------------------------
काय सांगू तुम्हाला मी देवाची लीला...नाही केला उपवास कधी ,
ना केला नवस.....तरीही दिला त्याने मला आजचा नवा दिवस ........
-----------------------------------------------------------------
ज्या दिवशी आपल्याला हे समजेल की समोरचा माणूस चुकीचा नाही ,
तर त्याची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे तेव्हा आपल्या जीवनातील गैरसमज आणि दुःख दूर होईल......
-----------------------------------------------------------------
एखाद्या आवडत्या व्यक्तीला एवढंही निरखून पाहू नका की एखादा दोष दिसून येईल. आणि ......
एखाद्या नावडत्या व्यक्तीला एवढं ही टाळू नका की एखादा चांगला गुण बघायचा राहील.
-----------------------------------------------------------------
जसं पाणी उताराकडे वाहतं... तशी माणसं संशयाकडे सहज वाहतात.
उतार पाण्याचे अस्तित्व संपवतो... आणि संशय नात्याचे अस्तित्व संपवतो......
पाण्याचं समजू शकतो त्याला कळत नसतं.... पण माणसाला कळूनही वळत नसतं....
विशेष म्हणजे पाणी वाहताना जमिनीच्या गर्भात मूरण्यास किंवा सागराच्या अथांग रुपात उरण्यास नकार देत नाही.
पण....... माणसं आपल्यानांही आहे तसे स्विकारण्यास होकार देत नाहीत.
-----------------------------------------------------------------
असे वाटते दोन्ही हाताचे अंगठे वापरुन ठेंगा दाखविल्याप्रमाणे मेसेज लिहण्यापेक्षा.....
निरागस बोटे वापरुन केलेली कट्टी- बट्टी बरी होती.
करंगळीची कट्टी एकटीच पण तिचा कंटाळा आला कि दोन बोटांची बट्टी व्हायची.
-----------------------------------------------------------------
कधीकधी वाटते...
दिखाव्यातील जवळीकतेच्या ओलाव्यापेक्षा....
एकांतातील कोरडेपणा बरा.
निदान मनाला उगाचच भावनांची पालवी तरी फुटत नाही.
-----------------------------------------------------------------
विचार करतोय...
आजनंतर माणसात माणूस होऊनच जगायचं.
मनाच्या मारेकर्याना बिनधास्त सांगायचं......
एक डोळा बंद करुन धरलेला स्वार्थी नेम असतो.
माञ दोन्ही डोळे बंद करुन केलेल निस्वार्थी प्रेम असतं.
-----------------------------------------------------------------
स्वप्नांच्या या धूक्यामध्ये अडकू नकोस........
मनाला कधीही मारु नकोस.....
उधळून दे तूफान सारं मनामध्ये साचलेलं.....
प्रेम कर रक्तासारखं नसानसात पोचलेलं......
-------------------------------------------------
आज असं वाटतयं बंड करावे.....
मनाच्या प्रत्येक मारेकर्याला षंड करावे......
कारण ज्यांना मनाची किंमत नसते...
त्यांच्यात प्रेम करण्याची हिम्मतं नसते.....
ज्यांनी कधी प्रेम केलं नाही खरं...
दुःख नसावे असं मन मेलं तर.
---------------------------------------------------
मनाचा झरा नात्यांच्या बांधाने आडवला तर .........
भावनारूपी पाण्याने आयुष्यातील समाधानाची तहान सहज भागवता येते.
-----------------------------------------------------------------
किती बरं झालं असतं.....
जर आपल्या मनातलं सगळं चांगलं खरं झाल असतं.
किती वाईट झालं असतं....
जर सगळं चुकीचं राईट झालं असतं.
-----------------------------------------------------------------
जीवनात तीन गोष्टींची नेहमी काळजी घ्या....
वचन , मैत्री आणि नाते.
कारण या बनत असताना आवाज होत नाही.
पण ह्या तुटल्यावर निर्माण होणाऱ्या शांततेला भरुन काढण्यास वेळही कमी पडते. "जे जपलं ते आपलं"
-----------------------------------------------------------------
आपण माँर्डन झालोय........
आजकाल मुलगा आपल्या जन्मदात्या आईबापाला आपली नोकरी काय ? पगार किती ? किंवा बँक बँलंस किती आहे हे सांगताना टाळतो किंवा राग करतो.......
पण हीच माहीती तो लग्न ठरताना मुलगीदात्या मुलीच्या बापाला अदबिने , हसतमुख लाजतच पटापट देतो. वा... रे ....
-----------------------------------------------------------------
गैरसमजुतीचा फक्त "एकच क्षण" खूप "धोकादायक" ठरू शकतो कारण...
"काही मिनीटांमध्येच" आपण 'एकत्र घालवलेल्या' 'शंभर सुखाच्या क्षणांचा' "तो विसर पाडतो". म्हणून "गैरसमज टाळा".
जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्यांच्या मानाचा व मनाचा विचार केला तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही...!
-----------------------------------------------------------------
कुणाला प्रेम किंवा विश्वास देणं सर्वात मोठी भेट असते.
आणि
कुणाकडून प्रेम आणि विश्वास मिळवणं सर्वात मोठा सन्मान असतो.
-----------------------------------------------------------------
स्वतःचा "राग" इतका महाग करा कि कोणालाही तो परवडणार नाही,
आणि स्वतःचा "आनंद" इतका स्वस्त करा कि सगळ्यांना तो फुकट लुटता येईल.
अहंकारापायी आपल्या आवडत्या व्यक्तीला सोडण्याऐवजी आवडत्या व्यक्तीसाठी आपला अहंकार सोडणे कधीही चांगले.
मनोगत...

No comments:
Post a Comment